सूपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावर २९ जूनपर्यंत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन
मुंबई दि ७ : सूपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्ये कुलूपबंद कपाटामधून, मांडणी किंवा शेल्फद्वारे सीलबंद बाटलीमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्याबाबत मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यात सुधारणा करण्यासंदर्भात नागरिकांनी २९ जून 2022 पर्यंत हरकती किंवा सूचना पाठविण्याचे...
नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा चंद्रपुरात निषेध
चंद्रपूर: मंगळवार 5 एप्रिल रोजी नांदेडचे प्रख्यात बांधकाम व्यवसायी व समाजसेवक संजय बियाणी यांच्यावर त्यांच्या राहत्या घरासमोर भरदिवसा गोळीबार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा चंद्रपूर माहेश्वरी समाज, चंद्रपूर सिंधी समाज, चंद्रपूर व्यापारी मंडल तर्फे जाहीर निषेध व्यक्त...
दोन वर्षांनंतर कोरोनाच्या नियमांपासून सुटका
महाराष्ट्रात कोविड-१९ चे सर्व निर्बंध संपुष्टात
मुंबई, १ एप्रिल :- महाराष्ट्र शासनाने राज्यात लागू कोरोना निर्बंध हटविण्याची घोषणा केली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सतत कमी होत असून मागील दोन महिन्यात ती खूपच कमी झाली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे....
ग्राहकांनो, विजेचा वापर काटकसरीने करा!
महावितरणचे सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आवाहन
मुंबई, दि. २८ मार्च: गेल्या पंधरवड्यापासून मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरणकडून मागणीप्रमाणे तब्बल २४००० ते २४५०० मेगावॅट विजेचा सुरळीत व विनाव्यत्यय वीजपुरवठा करण्यात येत आहे. मात्र उष्णतेची लाट आणखी तीव्र होत असल्याने ही मागणी...
वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई
राज्य सरकारने लागू केला मेस्मा कायदा
मुंबई- राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत अभियंते,तंत्रज्ञ, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी व कामगार यांनी आज रविवारी रात्री १२ वाजतापासून दोन दिवसीय(२८ आणि २९ मार्च) संपावर जाण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी...
महावितरणचे 16 शहरांत खाजगीकरण नाही
राज्याचे ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांची माहिती
मुंबई: राज्यातील १६ शहरांतील वीज वितरणासह महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन नाही. याबाबत सुरू असलेल्या कोणत्याही चर्चेत तथ्य नाही. त्यामुळे वीज कामगार, कर्मचारी...
सुमारे २०० कोटी रुपयांच्या GST घोटाळ्याप्रकरणी दोन व्यक्तींना अटक
मुंबई, दि.१९ : खोटी बिले देऊन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत हिरालाल जैन व प्रमोद कातरनवरे या दोन व्यक्तींना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरी साठी १६ मार्च २०२२ रोजी अटक केली आहे.
खोटी बिले देऊन शासनाची...